800 वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण!
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण!
By ऑनलाइन लोकमत on Thu, April 02, 2020 12:37pm
जगभरात अशा अनेक इमारती आणि ठिकाणं आहेत जी फार जुनी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणांबाबत काहीना काही रहस्य जुळलेलं आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा रहस्यमय चर्चबाबत सांगणार आहोत जे साधारण 800 वर्षे जुने आहेत. हे चर्च तयार होण्यामागे अनेक कारणे प्रचलित आहेत आणि ही कारणे वाचून कुणीही थक्क होईल. चला जाणून घेऊ काय आहे यांचं रहस्य....हे चर्च लालिबेलाचे चर्च या नावाने ओळखले जातात.जे इथिओपियाच्या लालिबेला शहरात आहेत. इथे एकूण 11 असे चर्च आहेत जे डोंगर फोडून फारच सुंदरतेने तयार करण्यात आले आहेत.असे म्हणतात की, लाल आणि नारंगी रंगाचे हे डोंगर ज्वालामुखी फुटल्यावर लाव्हारसापासून तयार झाले होते.हा राजा जाग्वे राजवंशाचा होता. त्याच्या नावावरूनच या शहराला नाव देण्यात आलं आणि चर्चना सुद्धा त्याच्याच नावाने ओळखलं जातं. (Image Credit : tripadvisor.in)असे म्हणतात की, राजा लालिबेला चर्च तयार करून या ठिकाणाला आफ्रिकेतील येरूशलेम करायचं होतं. येरूशलेम हे ख्रिस्ती धर्माचं एक प्रमुख पवित्र स्थळ आहे. या ठिकाणाला येशू ख्रिस्तांची कर्मभूमी मानली जाते. इथे 150 पेक्षा जास्त चर्च आहेत.एका अंदाजानुसार, डोंगर फोडून हे चर्च तयार करायला साधारण 20 वर्षे लागले होते. हे डोंगर हातोडे आणि छन्नी सारख्या सामान्य हत्यारांनी तयार केले आहेत.येथील सर्वात खास बाब म्हणजे एका चर्चला दुसऱ्या चर्चसोबत जोडण्यासाठी डोंगर फोडून भुयारी मार्गही तयार करण्यात आले आहेते.इथे असलेल्या 11 चर्चमध्ये बेत अबा लिबानोस हे चर्च आपल्या वास्तुकलेसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. हे चर्च एका विशाल डोंगराला कापून तयार केलं आहे.या चर्चच्या निर्माणाबाबत सांगितलं जातं की, हे चर्च स्वर्गातून आलेल्या देवदूतांनी तयार केलेत. लालिबेलातील लोकांमध्ये ही कथा प्रचलित आहे की, इथे मजूर काम करत होते आणि जेव्हा ते रात्री झोपत होते तेव्हा देवदूर येऊन येथील डोंगरांना चर्चचा आकार देत होते. 1978 मध्ये यूनेस्कोने हे चर्च वर्ल्ड हेरिटेज घोषित केले.
पुराणकथा : (माइथॉलजी). आदिम व प्रगत अशा सर्व धार्मिक समाजांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निश्चितपणे आढळणारी विशिष्ट प्रकारची पवित्र कथा. पुराणकथांमधील विषयांच्या आत्यंतिक विविधतेमुळे त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांचा निर्देश करणारी म्हणजेच सर्वसमावेशक अशी व्याख्या करणे हे जवळजवळ अशक्य आहे परंतु साधारणपणे असे म्हणता येते, की विश्वातील म्हणजे आकाश, अंतरिक्ष व पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मानव इत्यादिकांच्या जीवनातील घडामोडी कशा झाल्या व होतात किंवा कालचक्र व ऋतुचक्रानुसार विश्वातील विविध पदार्थांच्या नानाविध अवस्था कशा अस्तित्वात आल्या व येतात यासंबंधी, त्याचप्रमाणे निसर्गातील परंतु निसर्गनियंत्रण अशा अलौकिक शक्तींची विविध रूपे, चरित्रे, विग्रह व लीला यांच्यासंबंधी धार्मिक श्रद्धेने केलेले निवेदन म्हणजे पुराणकथा होय. या संदर्भात धर्माची कर्मकांडादी अंगे, यातुक्रिया व तत्संबंधी अलौकिक शक्ती यांचा महिमा वा माहात्म्य सांदितलेले असते हेही पुराणंकथेत अंतर्भूत होते. धर्मनिष्ठ लोकांना पुराणकथा ही श्रद्धेय आणि पवित्र वाटते परंतु वास्तववादी, वैज्ञानिक वा विवेकवादी दृष्टीने पुराणकथा म्हणज...
श्रीकृष्ण के शारंग धनुष की रोचक कहानी की 8 खास बातें अनिरुद्ध जोशी शनिवार, 26 जून 2021 (18:12 IST) श्रीराम के पास कोदंड, शिवजी के पास पिनाक और अर्जुन के पास गाण्डिव धनुष था। प्रभु श्रीकृष्ण को आपने धनुष धारण करते हुए नहीं देखा होगा परंतु उनके पास था सारंग या शारंग नाम का धनुष। आओ जानते हैं इसके बारे में कुछ खास। शारंग (sarang) : 1. भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ धनुर्धर भी थे यह बात तब पता चली, जब उन्होंने लक्ष्मणा को प्राप्त करने के लिए स्वयंवर की धनुष प्रतियोगिता में भाग लिया था। इस प्रतियोगिता में कर्ण, अर्जुन और अन्य कई सर्वश्रेष्ठ धनुर्धरों ने भाग लिया था। द्रौपदी स्वयंवर से कहीं अधिक कठिन थी लक्ष्मणा स्वयंवर की प्रतियोगिता। भगवान श्रीकृष्ण ने सभी धनुर्धरों को पछाड़कर लक्ष्मणा से विवाह किया था। हालांकि लक्ष्मणा पहले से ही श्रीकृष्ण को अपना पति मान चुकी थी इसीलिए श्रीकृष्ण को इस प्रतियोगिता में भाग लेना पड़ा। 2. शारंग का अर्थ होता है रंगा हुआ, रंगदार, सभी रंगोंवाला और सुंदर। 3. कहते हैं कि भगवान श्रीकृष्ण का यह धनुष सींग से बना हुआ था। ...
संत सावता माळी आणि त्यांची समाधी (Saint Sawta Mali) अंजली कुलकर्णी 11/04/2015 संत सावता माळी हे नामदेवकालीन संत कवी. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. त्यांच्या पित्याचे नाव परसूबा, आईचे नाव नांगिताबाई. पत्नीचे नाव जनाबाई. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला. संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला
Comments
Post a Comment